राजापूर : मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, प्रशासन सतर्क राहण्याचे आमदार किरण सामंत यांचे निर्देश

राजापूर : मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, प्रशासन सतर्क राहण्याचे आमदार किरण सामंत यांचे निर्देश

राजापूर तालुक्यात मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या…

रत्नागिरी : बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली, दरात घट, ग्राहकांना दिलासा

रत्नागिरी : बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली, दरात घट, ग्राहकांना दिलासा

कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच नवी मुंबईतील वाशी येथील घाऊक बाजारात आंब्याची…

रत्नागिरी : विश्वासाला तडा! चालकानेच मालकाची गाडी केली लंपास

रत्नागिरी : विश्वासाला तडा! चालकानेच मालकाची गाडी केली लंपास

रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती आठवडा बाजार परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे….

चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्तीला वेग; 14.99 कोटींच्या कामाची आमदार शेखर निकम यांच्याकडून सखोल पाहणी

चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्तीला वेग; 14.99 कोटींच्या कामाची आमदार शेखर निकम यांच्याकडून सखोल पाहणी

चिपळूण तालुक्यातील डेरवण-राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर वेग मिळत असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी रु. 14…

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला

रत्नागिरी येथे कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक ११००४ कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठ्याची तस्करी उघडकीस…

गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी

गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी

गुहागर तालुक्यातील चिखली परिसरात आज (१६ एप्रिल) दुपारी साधारण साडेबारा ते एकच्या सुमारास भीषण अपघात…

दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण

दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण

दापोली तालुक्यातील जालगाव येथील विद्यार्थ्याने दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शैक्षणिक…

रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप

रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप

उन्हाळ्याचा वाढता तडाखा लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अंत्योदय आणि प्राधान्य…

No More Posts Available.

No more pages to load.