गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या जिल्हावासीयांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली…
रत्नागिरी : गणेशोत्सवात जिल्हावासियांची गैरसोय टाळा, रिक्षा स्टँडवर दरपत्रक लावा, घाट मार्गात यंत्रणा सज्ज ठेवा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे सर्व विभागांना सक्त निर्देश
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या जिल्हावासीयांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली…
