View By Date
रत्नागिरीत दुर्दैवी घटना, कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून 23 वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वी मृत्यू

रत्नागिरीत दुर्दैवी घटना, कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून 23 वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वी मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील बोरभाटले-नाखरे परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत २३ वर्षीय तरुणीचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला आहे….

खेड : गळफास घेऊन 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

खेड : गळफास घेऊन 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

खेड तालुक्यातील घाणेखुंट गवळवाडी येथील नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान (२१, मूळ रा. करमाळ – वेरा, खेजडिया…

चिपळूण : मद्यधुंद भरधाव वॅगनआरची दुचाकीला धडक, व्यापारी गंभीर जखमी

चिपळूण : मद्यधुंद भरधाव वॅगनआरची दुचाकीला धडक, व्यापारी गंभीर जखमी

चिपळूण तालुक्यातील आबलोली ते वहाळफाटा मार्गावर निवळी स्टॉपजवळ बुधवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ…

दापोली : पिसई-विसापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात स्वराज्य प्रतिष्ठान आक्रमक, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिष निंबकर यांनी 1 जूनपासून दिला उपोषणाचा इशारा

दापोली : पिसई-विसापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात स्वराज्य प्रतिष्ठान आक्रमक, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिष निंबकर यांनी 1 जूनपासून दिला उपोषणाचा इशारा

दापोली तालुक्यातील पिसई-विसापूर येथील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या मापोली-महाड मार्गावरील पिसई ते विसापूर रस्त्याच्या कामाविरोधात…

चिपळूण : पोल्ट्रीच्या वादातून वृद्धेला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण : पोल्ट्रीच्या वादातून वृद्धेला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण तालुक्यातील कापसाळ मधलीवाडी येथे शेजारील पोल्ट्री फार्मच्या तक्रारीवरून निर्माण झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची…

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे अपघात, उभ्या कंटेनरला भरधाव टेम्पोची जोरदार धडक

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे अपघात, उभ्या कंटेनरला भरधाव टेम्पोची जोरदार धडक

संगमेश्वर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथील गणपती मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव…

दापोली : ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दापोली : ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दापोली तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच…

रत्नागिरी : नुकसानग्रस्त आंबा-काजू बागांचे पंचनामे सुरू, शेतकऱ्यांनी 19 मेपूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : नुकसानग्रस्त आंबा-काजू बागांचे पंचनामे सुरू, शेतकऱ्यांनी 19 मेपूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी जिल्हा येथे अवेळी झालेल्या पावसामुळे आंबा आणि काजू फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे….

No More Posts Available.

No more pages to load.