चिपळूण आगारातून सुटणारी चिपळून रत्नागिरीच्या एसटी गळत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. यामुळे प्रवाशांना उभ्याने…
कोकण
मंडणगड : आंबेत पुलाच्या नवीन कामाला कोणताही धोका नाही
म्हाप्रळ आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना जुन्या पिलरचे बांधकाम गुरूवारी कोसळले. मात्र हा गॅलरीचा…
कशेडी घाट बनला मृत्यूचा सापळा !
कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे…
गुहागर : ‘ऐकावे’ ते नवलच! खड्डेमय रस्त्यामुळे पडवे एसटी फेऱ्या बंद
गुहागर तालुक्यातील सावर्डे – तवसाळ या राज्य मार्गावरून पडवे एसटी स्टँड येथे जाणारा पोचमार्ग हा…
रत्नागिरी : जिल्ह्यात 309 सार्वजनिक, 3043 खासगी हंड्या, दहीहंडी स्पर्धेत लाखोंची बक्षीसे
गोविंदा रे गोपाळा, अशा गाण्यावर थिरकत मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकं सज्ज झाली…
कोकण : खासगी ट्रॅव्हल्सने जास्त भाडं घेतलं तर करा तक्रार
गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहे. यासाठी मुंबईतून गावाला जाण्याची तयारी चाकरमानी करू लागले आहेत. कोकण ते मुंबई व मुंबई ते कोकण तसेच पुणे या मार्गावर खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स सेवा पुरवत असतात. 🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 याच कालावधीत गर्दीचाहंगाम लक्षात घेत खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसायिकांकडून अवास्तव तिकिटाचे दर आकारले जातात. मात्र या सगळ्यावर आता परिवहनविभागाचा अंकुश असणार आहे. यासाठी आता जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांकडून दर निश्चित करण्यात आले असून या दरापेक्षा 50 टक्के अधिक दरांची आकारणी झाल्यास थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याचं आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडूनकरण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दरपत्रक ठरवून दिले आहेत. कोणत्याहीखासगी बस वाहतूकदाराने या दराच्या ५० टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी असून, या दराच्या दीडपटापेक्षाजास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२–२२५४४४ या व्हॉटसॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडेआकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केलेआहे. प्रवासाचा मार्ग रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे तिकीट– साधे ५२५ रुपये, शिवशाही (वातानुकुलित) ८१५ रुपये, शयनयान (विनावातानुकुलित) ७१० रुपये. रत्नागिरी ते ठाणे – ५०५ रुपये, ७५० रुपये, ६९० रुपये. रत्नागिरी ते बोरीवली – ५५० रुपये, ८१५ रुपये, ७५० रुपये. रत्नागिरी ते पुणे/पिंपरी – ४९० रुपये, ७२५ रुपये, ६६५ रुपये. चिपळूण ते मुंबई – ३९० रुपये, ५८५ रुपये, ५३५ रुपये. चिपळूण ते पुणे – ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये. दापोली ते मुंबई – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये. दापोली ते ठाणे – ३६०रुपये, ५३० रुपये, ४८५रुपये. दापोली ते बोरोवली – ३७५ रुपये, ५५५ रुपये, ५१० रुपये आणि दापोली ते पुणे/पिंपरी – ३५० रुपये, ५२० रुपये, ५७५ रुपये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारचप्रवाशांनी भाडे द्यावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे….
चिपळूण : आजी-माजी आमदार एकत्र,चिपळूणचं राजकारण बदलेल ?
मराठा समाजाच्या मोर्चात अनेक पक्षाचे नेते एकत्र आले होते. पण एकमेकाचे कट्टर राजकीय स्पर्धक असलेले…
लोकसभेनंतर नीलेश राणे आता विधानसभा निवडणूक लढवणार?
कुडाळचे पुढचे आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) असतील. तुम्ही त्यांना साथ द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री…
राजापुर : कन्याशाळेची इमारत धोकादायक
शहरातील मोडकळीस आलेल्या जि. प. गोखले कन्या शाळा इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर होऊन चार महिने…
रत्नागिरी : साळवी स्टॉप येथे तिहेरी अपघातात दोघे जखमी
शहरातील साळवी स्टॉप येथे मोटार- रिक्षा व दुचाकी असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक…
No More Posts Available.
No more pages to load.
