चिपळूण तालुक्यातील ‘ओमळी ‘गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
हे दोन्ही विद्यार्थी चिपळूणच्या ‘ओमळी ‘गावातील आहे. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात उतरल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हर्षद अनिल यादव, (12 वर्ष)विक्रम रवींद्र देवांग (..17 वर्ष) अशी विद्यार्थ्यांची नावं आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलेत.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*