कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरू आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायत. त्यामुळे पूर सदुश्य स्थितीनिर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन–तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरीजिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. सलग दुसऱ्यादिवशी वारे 50 ते 55 किमी वेगाने वाहतय. बंगालच्या उपसागरात दाबनिर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारकपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊसकोसळतोय. वशिष्ठ नदीला पूर आलाय. चिपळून शहरात सखल भागात पाणी साचलय. रात्री एनडीआरएफच पथक दाखलझालय. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय. शिव नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. आसपासच्या परिसरातमुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. खेडमध्ये जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…
रत्नागिरी
दापोली : वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चोरीला
झोपेत वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या अंगावरील साेन्याची माळ चोरुन नेल्याची घटना विसापूर – मधलीवाडी…
दापोली : आडे येथून 24 वर्षीय तरुणी बेपत्ता
तालुक्यामधील आडे गुहागर आळी दापोली येथून मयुरी जाधव ही २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना…
गुहागर : पाचेरीसडा, पाचेरीआगर आणि कोळवलीसाठी बससेवा सुरु
पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवली या गावांसाठी एसटी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी ठराव देण्यात आले…
कोकण : आगामी 5 दिवसांत चांगला पाऊस, कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात…
रत्नागिरी : विहीरीत बुडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
शहरातील मिरकरवाडा येथे 16 वर्षीय मुलाचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी 3…
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकास 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी यशवंत राजाराम मेणे (वय ४६ रा. अरवली ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) यास…
खेड : हॉटेलचे बिल देण्यावरून एकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
वेरळ खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपाच्या बाहेर बिल देण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून एकास मारहाण…
दापोली : आणि तो प्रवास अखेरचा ठरला, मीरा बोरकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू
पंधरा दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यापैकी…
हर्णे : बायपासवर खड्डयांचे साम्राज्य
हर्णे बायपासवर खड्डेच खड्डे पडल्याने बायपासवर पडलेले खड्डे चुकवत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यात…
No More Posts Available.
No more pages to load.
