रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाची चांगली टक्केवारी; दीड वाजेपर्यंत ३९.५२ टक्के मतदान

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्हाभरात एकूण ३९.५२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


banner 728x90

यामध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक ४२.८३ टक्के मतदान नोंदवले गेले असून, सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू असून, सायंकाळपर्यंत टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *