दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

दापोली : कादिवली पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

दापोली तालूक्यातील एक महत्वाचा मार्ग असलेल्या दापोली कुडावळे कादीवली वेळवी आंजर्ले या मार्गावरील कादिवली येथे…

banner 728x90A
रत्नागिरी : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींसह एकजण ताब्यात
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींसह एकजण ताब्यात

रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींच्या साहाय्याने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण…

रत्नागिरी : 22 जुलै रोजीही शाळेला सुट्टी
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : 22 जुलै रोजीही शाळेला सुट्टी

21 ते 25 जुलै जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोणत्याही प्रकारचीअनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा  (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) विद्यालयांना उद्या शनिवार 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेशजिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.       जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडीनदीने इशारा पातळी ओलांडली आहे.  राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नेय तसेच अतिवृष्टीमुळेआपत्कालीन परिस्थिती निर्माण  झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 22 जुलै रोजी शाळांना सुट्टीजाहीर करण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ता खचला पाहा VIDEO
कोकण, रायगड  

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ता खचला पाहा VIDEO

मुंबई–गोवा महामार्गावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  https://youtube.com/shorts/P7C5um5SKw8?feature=share महाड शहर परिसरातील शेडाव नाका येथील मुंबई–गोवामहामार्गाचा संरक्षण कठडा कोसळला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  सुदैवाने यावेळी महामार्गावरूनकोणतेही वाहने जात नव्हती.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !…

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली…

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
कोकण, रायगड  

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली

आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीये. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्रीउशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ताअत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.   सध्या 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा यादुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेघटनास्थळी दाखल झाले आहेत.  रायगडातील (Raigad) (Irsalvadi) घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकतनाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले.  तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाचलाखांची मदत जाहीर केल्याचं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हासरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी दिली आहे.  आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलंआहे. आहे. हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंआहे. पनवेल, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचीमाहिती त्यांनी यावेळी दिली आहे.  तसचे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलंआहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास 500 ते 700 माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवणारअसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले

दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीची नजर…

खेड : रेल्वेमधून तोल जाऊन खेडच्या तरुणाचा जागीच मृत्यू

खेड : रेल्वेमधून तोल जाऊन खेडच्या तरुणाचा जागीच मृत्यू

तुतारी एक्स्प्रेसने खेड ते रत्नागिरी असा प्रवास करणारा तरुण तोल जाऊन डब्यातून खाली पडल्याने ठार…

रायगड : एनडीआरएफच्या टीमने वाचवले 10 दिवसाच्या बाळासह 6 जणांचे जीव
कोकण, रायगड  

रायगड : एनडीआरएफच्या टीमने वाचवले 10 दिवसाच्या बाळासह 6 जणांचे जीव

पोलादपूर तालुक्यातील हावरे येथील रस्त्यावर महिला प्रसुती होऊन रुग्णवाहिकेतून घरी परतत होती. मात्र, पुढे ती…

No More Posts Available.

No more pages to load.