अलीकडे भरधाव वेगाने येणार्या वाहनाने नागरिकांना उडवण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. असा काहीसा प्रकार महाड…
रायगड

रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक आतापर्यंत सुनील तटकरे आणि अनंत गितेंना किती मतदान
प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि…

कोकण : बारावीच्या निकालात पुन्हा कोकण बोर्ड अव्वल! कोकण बोर्डाचा 97.71 टक्के निकाल
दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना http://mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. कोकण बोर्डाने ९७.७१…

कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, फळ बागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान…

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दापोलीकडे निघालेली शिवशाही बस आणि रिक्षाची धडक होऊन तीन प्रवासी ठार
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव नजीक दापोलीकडे निघालेली शिवशाही आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला. रविवारी…

रायगड : Nargis Antulay: राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या…

रत्नागिरी : बॅनर्स लावताय तर जरा जपून, 12 हजार 544 पोस्टर्स, बॅनर्स उतरवले
रत्नागिरी : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवरील 12 हजार 544 वाॕल…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा : केंद्रीय मंत्री नारायण राणे की उद्योजक किरण सामंत, उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे पहिल्या टप्प्यातील जागावाटप निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यातील केवळ जागा जाहीर…

रायगड – रत्नागिरी : 2024 ला तिसऱ्यांदा सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते लक्षवेधी लढत , शेतकरी कामगार पक्ष ठरणार किंगमेकर
मागील दोन लोकसभा निवडणुकीत एकमेकाला पराभूत करून विजयी झालेले गीते – तटकरे यांच्यात आता २०२४…

लोकसभा निवडणूक: निवडणुकांच्या तारखा जाहीर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधी होणार मतदान पाहा
७ टप्प्यांमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिलं मतदान हे १९ एप्रिलला होणार आहे. ४ जूनला देशात मतमोजणीहोणार आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा मतदान होणार आहेत. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७मे, १३मे, २०मेपर्यंत महाराष्ट्रातील मतदान होणार आहे. पहिला टप्पा- १९ एप्रिलला मतदान निकाल ४ जूनला गडचिरोली, भंडारा–गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (५) दुसरा टप्पा- २६ एप्रिलला मतदान बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ–वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८) तिसरा टप्पा- ७ मे रोजी मतदान रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी–सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (११) चौथा…
No More Posts Available.
No more pages to load.