रत्नागिरी : पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांची 24 तास गस्त

रत्नागिरी : पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांची 24 तास गस्त

मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन घाटीत अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटक मिनी स्वीत्झर्लंडमधून बाहेर येताच २०…

रत्नागिरी : 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी : 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग…

चिपळूण : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण शहरातील बेदरकर आळी येथील देसाई इन्क्युव्ह बिल्डिंगमधील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी सकाळी एका २८…

लांजा : तालुक्यात 32 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज

लांजा : तालुक्यात 32 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज

लांजा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी लांजा येथे काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी…

खेड : झाडांच्या कुंड्यांना पाणी घातल्याच्या रागातून मारहाण, चौघांवर गुन्हा

खेड : झाडांच्या कुंड्यांना पाणी घातल्याच्या रागातून मारहाण, चौघांवर गुन्हा

खेड तालुक्यातील शिवतर रोड, रोहिदास नगर येथे मंगळावारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाडांच्या कुंड्यांना पाणी घातल्याच्या…

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला, 27 जणांचा मृत्यू , आधी धर्म विचारला, मग गोळ्या झाडल्या

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला, 27 जणांचा मृत्यू , आधी धर्म विचारला, मग गोळ्या झाडल्या

पहलगाममध्ये आज, मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांच्या एका गटानं पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत २०…

रत्नागिरी : जिल्ह्यातील 847 सरंपचपदाची आज आरक्षण सोडत

रत्नागिरी : जिल्ह्यातील 847 सरंपचपदाची आज आरक्षण सोडत

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरिता (सन 2025 ते…

रत्नागिरी : लघु पाटबंधारे प्रकल्पात 41 टक्के पाणीसाठा, तीन तालुक्यात टंचाई

रत्नागिरी : लघु पाटबंधारे प्रकल्पात 41 टक्के पाणीसाठा, तीन तालुक्यात टंचाई

उन्हाचा कडाका वाढला असून, पारा ३७ अंश सेल्सिअवर गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता…

दापोली : हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण

दापोली : हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण

दापोली तालुक्यातील मौजे आडे येथील राजलक्ष्मी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संदेश बजरंग पिळणकर (वय ४५) यांना…

रत्नागिरी : शहरात आज पाणीपुरवठा नाही

रत्नागिरी : शहरात आज पाणीपुरवठा नाही

रत्नागिरी शहरात आज सोमवार, २१ एप्रिल रोजी पाणीपुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण…

No More Posts Available.

No more pages to load.