वेरळ खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपाच्या बाहेर बिल देण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून एकास मारहाण…
प्रतिनिधी3378 Posts
दापोली : आणि तो प्रवास अखेरचा ठरला, मीरा बोरकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू
पंधरा दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यापैकी…
हर्णे : बायपासवर खड्डयांचे साम्राज्य
हर्णे बायपासवर खड्डेच खड्डे पडल्याने बायपासवर पडलेले खड्डे चुकवत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यात…
खेड : पावसाचा जोर वाढला, जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर
जिल्ह्यात काल, गुरुवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 दरम्यान, खेडमधील जगबुडी…
देवरूख : कारवर पोलिस दिवा आणि पाटी, एका तोतयाला संगमेश्वर पोलिसांनी घेतलं ताब्यात
गाडीवर पाेलिस दिवा आणि पाटी लावून रुबाबात आलेल्या एका ताेतयाला संगमेश्वर पाेलिसांनी चांगलाच इंगा दाखविला….
रत्नागिरी : कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येणार
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी…
राजापुर : झाड कोसळून 1 ठार, 3 मच्छी विक्रेत्या महिला जखमी
राजापुरातील आठवडा बाजारात अचानक गुलमोहराचे झाड कोसळून एकजण जागीच ठार झाला. तर तीन मच्छी विक्रेत्या…
शृंगारतळी : नजरिया साल्हेने रशियातून मिळवली MBBS डॉक्टर पदवी
(जाहिद मुजावर, प्रतिनिधी) शृंगारतळीतुन रशिया येथे शिक्षणा साठी गेलेल्या नजरिया साल्हे हिने 5 वर्ष शिक्षण…
चिपळूण : सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील वहाळ फाटा येथे रस्त्यालगतच्या घरावर कंटेनर कलंडल्याची घटना आज, बुधवारी…
गुहागर : पाटपन्हाळेमध्ये साकव कोसळला
योगेश तेलगडे, प्रतिनिधी, गुहागर गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे मुख्य महामार्गापासून ते गणेशवाडीकडे जाणारा साकव सोमवारी मध्यरात्री कोसळला. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 सुमारे ६०वर्षापूर्वी कच्च्या दगड, मातीपासून बांधलेला हा साकव कोसळल्याने मुख्य रस्त्यापासून गणेशवाडीकडून गावाकडे जाणाऱ्याग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. हा साकव जुना असल्याने तो गेली काही वर्षे धोकादायक बनला होता. साकवाचे संरक्षक कठडे तुटूनपडले होते. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन या साकवावरुन ये–जा सुरु होती. गुहागर विभागाकडे सार्वजनिक बांधकाम याबाबतवारंवार दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, याकडे आजपर्यंत दुर्लक्षच झाले होते. हा साकव ग्रामस्थ,शाळेची मुलेव पालखी मार्गासाठी महत्वाचा होता. हा साकव धोकादायक असल्याने दोनही बाजूने धोकादायक सूचनाफलक लावण्यात आलेहोते. तरीही या साकवावरुन ये–जा सुरु होती. हा साकव मध्यरात्री कोसळल्याने जीवितहानी टळली आहे….
No More Posts Available.
No more pages to load.

