लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व…
कोकण
दापोली : उन्हाळ्यात दापोलीत पसरली धुक्याची चादर
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख सर्वदुर पसरलेल्या दापोलीत रविवारी चक्क दाट धुक्याची दुलई पसरल्याने वाहन चालकांना…
दापोली : डीपी जळाल्याने आडीवाडी गाव अंधारात, गावकऱ्यांच्या सहकार्याने विद्युत पुरवठा सुरळीत
दापोली तालुक्यातील बोरिवली गावातील आडीवाडीलावीजपुरवठा होणारा विद्युत डीपी अचानक जळाल्याने आडीवाडीतील ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ…
चिपळूण : शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती
चिपळूणमधील शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकनसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकरयांच्या सुचनेनूसार “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र शैलेशपवार यांना प्रदान करण्यात आलं आहे. लोकशाही व संविधानिक कायद्याच्या माध्यमातून संघटन बांधणीचे कार्य करुन वंचित, उपेक्षित बहुजन सामाजासाठी कार्य, तसेच पक्षाचा प्रसार, प्रचार जोमाने करण्यासाठी शैलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ४,३०७ शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी – सिंदुधुर्ग मतदार संघात आत्मसंरक्षण तसेच शेती संरक्षणासाठी असलेल्या एकूण…
रत्नागिरी सिंधुदुर्गचे अपक्ष उमेदवार शकील सावंत आज भरणार अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जाहीर केली…
एकनाथ शिंदेंनी किरण सामंतांना तातडीने मुंबईला बोलावलं
महायुतीच्या जागावाटपात अडथळा होऊन राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला…
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दापोलीकडे निघालेली शिवशाही बस आणि रिक्षाची धडक होऊन तीन प्रवासी ठार
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव नजीक दापोलीकडे निघालेली शिवशाही आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला. रविवारी…
रत्नागिरी : पाणी टंचाई असेल तर ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ या नंबरवर नागरिकांनी संपर्क साधावा
जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कालावधित नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात…
गुहागर : मासेमारी करताना तरुणाचा मृत्यू
वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना…
No More Posts Available.
No more pages to load.
