शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचा मानस आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 पुढील काही तासांत नव्यामंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रीमंडळ विस्तार आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम हे मंत्रीपदाची शपथ घेणार का ? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचेलक्ष लागून राहीले आहे. आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही शरदपवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काहीआमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारकरुन खातेवाटप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे गट) भाजपा यांच्यात मंत्रिपदासाठी चढाओढ आहे. अशातचशिंदेगटाचे दपोलीचे आमदार योगेश कदम यांचा या तरी मंत्रीमंडळात नंबर लागणार काय? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरीजिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि…
कोकण
चिपळूण : वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर, 70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली
वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली. माञ ही सर्व माणसं येईपर्यंत तिथेच जवळ असलेल्या जयराज थरवळ यांनी हा आवाज ऐकताच त्यांचा शोध घेण्यासाठी सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाहीविचार न करता या डोहात उडी घेतली. त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले. यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारूनशोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. माञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीत. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे. स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहतअसतात. मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांनापाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…
रत्नागिरी : पर्यटनासाठी बिनधास्त या, रत्नागिरी पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना आवाहन
जिल्ह्यात २४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत विविध सण साजरे होणार आहेत. या काळात…
रत्नागिरी : अतिवृष्टीत बेघरांना ‘नाम’ वंत मॉडेल
नैसर्गिक आपत्ती आली की सर्वात मोठा प्रश्न हा पुनर्वसनाचा असतो. जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यात…
रत्नागिरी : ‘बारसू’वरून राजकारण तापलं; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी
राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
गुहागर : 7 गावांमध्ये पाणी टंचाई
एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली…
रत्नागिरी : कातळशिल्प इतिहासाचा आरंभबिंदू
कातळशिल्प हा कोकणचा कदाचित सर्वाधिक मोठा ठेवा आहे. हा शब्द कोकणवासियांसकट साऱ्यांनी गांभिर्याने घेतला पाहिजे….
गुहागर : 7 गावांमध्ये पाणी टंचाई
एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली…
No More Posts Available.
No more pages to load.
