आपल्या विविध मागण्यांसाठी 30 सप्टेंबरला आझाद मैदानावर सकल नाभिक समाजाचे वादळ धडकणार आहे. केशाशिल्पी बोर्ड चालू व्हावे ही नाभिक समाजाची मागणी आहे.
महाराष्ट्रातील सर्व नाभिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या आंदोलनाला राज्यातील ओबीसी संघटनेचा पाठिंबा आहे. किरण भांगे यांनी उभारलेला हा लढा सरकार दरबारी नाभिक समजला न्याय देण्यासाठी आहे असं मत किरण भांगे यांनी मांडलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















