मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे रत्नागिरी- वसई बसला अपघात झाला.बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
हा अपघात सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता झाला. रत्नागिरी ते वसई हि गाडी मुंबई-गोवा महामार्गावरून निघाली होती.
महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही.त्यामुळे गाडीची पुढची दोन चाके रस्त्यावरून खाली उतरली.
गाडी एका बाजूला कलंडली होती.त्याचक्षणी संकटकालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.सुदैवाने कुणीही जखमी झालेले नसल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*