कोकणात गणपतीला, रेल्वेकडून विशेष 30 फेऱ्या

banner 468x60

रत्नागिरी : पश्चिम रेल्वेमार्गावर यंदा मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी अशी विशेष गाडी धावणार आहे. गणेशोत्सवानिमित्त या गाडीच्या तीस फेऱ्यांची घोषणा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या

आपल्या मोबाईलवर*

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या मार्गावर नियमित स्वरूपात गाडी सुरू करावी, अशी या मार्गावरील प्रवासी वर्गाकडून तसेच मुंबईतील प्रवासी संघटनांकडून केली जात होती. याची दखल घेत कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी हा मुद्दा नुकत्याच झालेल्या मडगाव येथील बैठकीत उपस्थित केला होता.

या गाडीची मागणी केली होती. आता या गाडीची घोषणा झाली असून यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल सचिन वहाळकर यांनी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *